साहित्य वाटप कार्यक्रम-२०२१
कार्यक्रमाचा उद्देश
वाटप करण्यात आलेले साहित्य:
केवळ अन्न व सामग्री देणारा कार्यक्रम नव्हता, तर तो एक सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी उपक्रम ठरला. गरजू स्त्रियांना आधार देत त्यांना नवचैतन्य आणि आत्मसन्मानाने जगण्याचा संदेश देणारा हा स्तुत्य उपक्रम होता.